बाळापूर तालुक्यातील दुष्काळी निधीपासून । वंचित शेतकऱ्यांना मिळाला दिलासा प्रतिनिधी/१८ मार्च नावाची यादी आली नसल्याची
प्रतिनिधी/१८ मार्च नावाची यादी आली नसल्याची माहिती दिली.तेव्हाच तात्काळ बाळापूर : तालुक्यातील तहसीलदार साहेब यांच्याशी काही गावातील शेतकऱ्यांना चर्चा केली आणि तहसीलदार श्री. दोन महिने उलटून सुद्धा पुरुषोत्तमभुसारी यांनीक्षणाचाही अद्याप पर्यंत दुष्काळ निधी विलंबन करता शेतकऱ्यांची यादी मिळाली नव्हती,…
Image
...तर मुंबई लोकल सेवा होणार बंद; संसर्ग रोखण्यासाठी सरकार आक्रमक
ज्वेलर्स, कापडांची दुकानं बंद ठेवण्यात मुंबई लोकांनी गर्दी कमी केली नाही तर मुंबई लोकल बंद करावी लागेल असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. 'मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे खासगी कंपन्यांना घरुन काम करण्याची मुभा देण्याची विनंती केली आहे. गरज पडल्यास ५० टक्क्यांपेक्षा कमी लोकांनाच कार्य…
शिवणी येथील अनधिकृत बांधकामावर _ निष्कासनाची व दंडात्मक कारवाईप्रतिनिधी/१८ मार्च
अकोला : मंगळवार दि. १७ रोजी मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस यांच्या उपस्थितीत शहरातील दक्षिण झोन अंतर्गत शिवनी येथील अनाधिकृत बांधकामांवर निष्कावसनाची व दंडात्मकक करण्यातत आली. यामध्ये १) शिवनी येथील रविप्रकाश पाटील व २) शेख साबिर शेख मुसा यांनी मंजुर नकाशा व्यतिरिक्तय तसेच समास अंतरामध्येव अनाधिकृतब…
Image
..तर देशामध्ये ३३ लाख लोकांचा करोनामुळे मृत्यू होईल
लोकांचा करोनामुळे मृत्यू होईल नवी दिल्ली: जगभरामध्ये थैमान घालणाऱ्या करोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे उपाय केले जात आहे. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांपैकी एक असणाऱ्या इराणने करोनाचा फैलाव अत्यंत वेगाने होत आहे. आतापर्यंत १६ हजारहून अधिक जणांना करोनाची लागण झाली…
अकोला जिल्हा कारागृहात बंदीवानांकडून मास्कची निर्मिती
- जिल्हा _वाहतुक फिलिपाइन्समध्ये अकबर डी.खान / १८ मार्च अकोला : कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्र राज्यासह सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले असून राज्य सरकारच्या वैद्यकीय विभागाने याबाबतसवींनी दक्षताघेण्याची घोषणा केली आहे. शहरे व खेड्यांमधील डॉक्टरांनी हा आजार टाळण्यासाठी काळजी प्रशासन घेतली आहे. तसेच राज…
..तर टेलिकॉम कंपन्यांचा एमडींना तुरुंगात सुद्धा टाकले जाईल, एजीआर प्रकरणी सुप्रीम कोर्टाने खडसावले
नवी दिल्ली -  सुप्रीम कोर्टाने एडजस्टेड ग्रॉस रिव्हेन्यू (एजीआर) प्रकरणी टेलिकॉम कंपन्यांना बुधवारी कठोर शब्दांत खडसावले आहे. टेलिकॉम कंपन्यांनी शिल्लक रक्कम भरण्याच्या बाबतीत कोर्टाचे आदेश पाळले नाही तर या कंपन्यांना व्यवस्थापकीय संचालकांना तुरुंगात टाकले. सरकारने एजीआर प्रकरणी कंपन्यांना रीएसेसमे…